पोस्ट्स

जुलै, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाराष्ट्रात पुरवठा विभागाची प्रचंड अनागॊंदी.आणि ग्राहक वितरण प्रणाली.

इमेज
महाराष्ट्रात पुरवठा विभागाची प्रचंड अनागॊंदी.आणि ग्राहक वितरण प्रणाली. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचा अनागोंदीपणा आता जनतेला नवीन नाही.तरीपण यात म्हणाव्या तेवढ्या सुधारणा झाल्या पाहिजेत या मानसिकतेचे प्रशासन नाही.हे एक न सुटणारे कोडे आहे.जनतेच्या हक्काचे केरोसीन व धान्य त्यांना न देता प्रशासनातील अधिकारी आणि अर्धघाऊक व किरकोळ विक्रेते पोसण्याचे काम केले जाते.यावर तात्पुरता उपाय केला आहे असे दाखवण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने ग्राहक वितरण प्रणाली कार्यन्वित केली आहे.याचा वापर सामान्य मानसाला कसा काय करता येईल याचा विचार अद्द्याप प्रशासनाने केला नाही. जे लोक ओनलाईन तक्रार नोंदवतात त्याच्या तक्रारीचा परिणाम काय होतो.हे पाहण्याचे परिमान प्रशासनाकडे नाही. ग्रामीण व आदिवासी विभागातील लोकांना आजही वेळेवर धान्य मिळत नाही.साखर तर नाहीच नाही.ही यंत्रणा वाटप केल्याचा नुसता देखावा करते वाटप मात्र काही प्रमाणातच होते. दुष्काळी भागातील लोकांना आधार म्हणून उन्हाळ्यात राज्यातील काही बाधित जिल्हे यांच्यासाठी धान्य पुरवठा योजना राबवली पण याचा कोणताच ताळमेळ प्रशासनाने लागू दिला नाही.सरळ ...

पंतप्रधान जन औषधी योजना. एक मानवतावादी उपक्रम..अभियान.

इमेज
पंतप्रधान नरेंद्र मोदी द्वारे पंतप्रधान जन औषधी योजनेची घोषणा १ जुलै २०१५ ला झाली. भारतात वैद्दकीय सेवा आजही समाधानकारक मिळत नाहीत.पण या उपक्रमातून जैनरिक [ generic] औषधे यांच्या किमती बाजारात मिळणा-या औषधापेक्षा असणार आहेत.हे अभियान pharmaceutical Department नी   central pharma secter undertaking   यांच्या सोबत काम सुरु केले आहे.शासना तर्फ़े मेडीकल स्टोर बनवण्यात आली आहेत.जिथे जैनेरीक औषधी उपलब्ध केले जातील.या औषधी ईतर औषधापेक्षा स्वस्त असणार आहेत.त्याचा परिणाम सुद्धा चांगला असणार आहे. जन औषधी दुकाने. शासनातर्फ़े चालवण्यात येणारी ही     औषधी दुकाने सद्द्या भारतात फ़क्त १६४ ठिकाणी च आहेत.ज्यात ९० मेडीकल सद्द्या कार्यरत आहेत. ही केंद्रे सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत खुली असणार आहेत.भविष्य़ात ही केंद्रे अधिकाधिक ठिकाणी खोलण्याचा शासनाचा विचार आहे. ही एक सामान्याला दिलासा देणारी बाब आहे.   यात एकच काळजी घेणे महत्वाचे आहे.हा कारभार अधिक पारदर्शक असावा कारण यात जर भेसळ होऊ लागली तर मग परत त्याच वाटेवर आपली व्यवस्था जाईल. अधिक माहितीसाठी चला त्या वेबसाईटवर...