विनाअनुदानित शाळांचे भिजत घोंगडॆ.......

विनाअनुदानित शाळा आणि त्यांचे अनुदान हा चर्चेचा विषय सद्या शिक्षण क्षेत्रात जोरात चालू आहे..वास्तविक पाहता शासनाने शिक्षण सम्रुध्दीसाठी शिक्षकांना अधिक भिकेला न लावता.सहानुभूतीपुर्वक विचार करावा..शाळांचे जे निकष आहेत त्यात थोडी लवचिकता ठेवणे समाजाच्या हिताचे आहे...एकीकडॆ शिक्षणाला मोठे महत्व द्यायचे आणि शिक्षकांच्या पदवीला शून्य किंमत द्यायची...हा विरोधाभास समाज जवळुन अनुभवतो आहे...

१] शाळांचे अनुदान निकष बदलावे.

२]१००% पटनोंदणी त या शाळांचाही सहभाग आहे.याचे स्मरण ठेवावे.

३]ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला शिक्षणाचा आस्वाद घेता यावा.

४]या सर्व बाबींचे भान न ठेवल्यास समाजात ,शिक्षणात एक प्रकारची दरी निर्माण होइल. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मित्रांनो तिसरी ते पाचवीचा अभ्यासक्रम बदलणार.सहावी ते आठवीची पनर्रचना २०१५ मध्ये..

ICT VIP QUESTION FOR COMPUTER EXPERT AND STUDENTS PART-02

विज्ञानच्या शिक्षकासाठी विज्ञानाची मराठीतून वेबसाईट